Wednesday 6 July 2016

महाराष्ट्राच्या वाट्याला ३ मंत्रीपदं

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कॅबिनेट मंत्रीमंडळाचा विस्तार केला. यामध्ये अनेक मंत्र्याचं खाते देखील बदलण्यात आलं आहे. स्मृति इराणी यांचे मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून ते प्रकाश जावडेकरांना देण्यात आलं आहे तर इराणी यांना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. 
महाराष्ट्राच्या वाट्याला कोणती खाती:-
१) डॉ. सुभाष भामरे - संरक्षण राज्यमंत्री 
२) रामदास आठवले - सामाजिक न्याय राज्यमंत्री 
३) हंसराज आहीर - गृह राज्यमंत्री 

No comments:

Post a Comment